DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सावधान! कोरोना वाढतोय; गेल्या २४ तासांत आढळले ४२,९८२ रुग्ण

राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही राज्यात दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तसेच, रूग्ण करोनातून बरे देखील होत…

पतीची शेवटची इच्छा होती म्हणून पत्नीने विठ्ठल मंदिराला दिली एक कोटींची देणगी

पंढरपूर : मुंबई येथील एका भाविकाने विठ्ठल मंदिराला तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या भाविकांच्या कुटुंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स कंपनीकडून आलेली रक्कम कुटुंबाने विठुरायाला

8 वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, आताच अर्ज करा !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीचो संधी असणार आहे. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी

हनीसिंग पुन्हा अडचणीत; पत्नी शालिनीने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा केला दाखल

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंगर आणि अभिनेता हनीसिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे हनीसिंग पुन्हा अडचणीत सापडला आहे. शालिनीने हनीसिंगविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर कोर्टाचे दार…

कुर्‍हाडे यांच्याकडे आपत्ती नियंत्रण कक्षाचा पदभार

नाशिक: जिल्हयात पाऊस सुरू असल्याने आणि ब्रम्हगिरीवर दरड कोसळण्याची घटना घडलेली असतांना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रशांत वाघमारे हे गैरहजर असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याने…

..अन् त्यांच्या वेदना ऐकून महापौर झाल्या भावूक!

जळगाव । आपण ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्यांनीच उतारवयात साथ सोडल्यावर काय दुःख होते हे केवळ वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध नागरिकांनाच ठाऊक असते. महापौर जयश्री महाजन यांनी शहरी बेघर निवारा केंद्राला भेट देऊन वृद्धांशी चर्चा केली

अनलॉकची नवी नियमावली जाहीर; ११ जिल्ह्यांवर निर्बंधांची टांगती तलवार कायम

मुंबई : 'ब्रेक द चेन' अंतर्गत आज राज्य सरकारने  नवी नियमावली  जाहीर केली. त्यानुसार ठराविक जिल्हे  वगळता इतर जिल्ह्यांना कडक निर्बंधांतून काही अंशी मुक्तता मिळाली. पण ११ जिल्ह्यांवर मात्र अद्यापही निर्बंधांची  टांगती तलवार कायम…

अखेर 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर, बोर्डाकडून 4 नव्या वेबसाईट जारी

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे  सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12…

खरीप हंगामातील पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव । प्रतिनिधी कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; राज्यात दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार ?

आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आदेश काढणार सांगली | वृत्तसंस्था राज्यात कोरोना निर्बंधात शिथिलता आणत राज्यातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुकानांच्या