“17 पिढ्या जरी आल्या, तरी तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही” ; मनोज जरांगे
जालना : राज्यातील विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार. निवडणूक जाहीर होताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला मोठा इशारा दिलाय. "सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही", असा थेट…