DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नागरिकांनो, घ्या काळजी…जिल्ह्यात ‘झिका’ व्हायरसचा नाही धोका, मात्र आरोग्य यंत्रणा…

जळगावः पुणे, मुंबई शहरात 'झिका' व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहे. दिवसेंदिवस 'झिका' व्हायरसचा कहर वाढत असल्याने शासनाने प्रत्येक जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्गदर्शक सुचना केल्या आहे. जिल्ह्यात या व्हायरसचा…

केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी फ्युजारीयम विल्ट, टी आर -४ रोग व्यवस्थापन काळाची गरज

जळगाव |  प्रतिनिधी  शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. केळीमध्ये नवनवीन संशोधन सुरु असताना देशात बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये…

‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी! – डॉ. अनिल काकोडकर

जळगाव| प्रतिनिधी भविष्यात निर्माण होणारे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात महात्मा गांधीजींचे विचार रुजविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान, इनोव्हेशन, कृषी क्षेत्रात भारताने प्रगती केली, मात्र गांधीजींच्या विचारातून…

अमळनेर मतदारसंघात असेल आता एकच नांदी…

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना अमळनेर विधानसभा मतदारसंघात आमदारकीची माळ गळ्यात आपल्या टाकून घेण्यासाठी अनेकांना गोड स्वप्ने पडु लागली आहेत.अर्थात लोकशाही आणि निवडणूक म्हटली तर मैदानात अनेक जण उतरणारच कारण…

मंत्री अनिल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबीर

अमळनेर : महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात ७ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यासाठी रक्तदात्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्या…

गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार – सौ. उषा जैन

जळगाव | प्रतिनिधी ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत…

मोठी बातमी! ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

जालना : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं…

30 जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

जळगाव : आठवड्याभरापासून राज्यात सर्वत्र पाऊस पडतोय, असे असताना हवामान विभागाने येत्या 30 जूनपर्यंत राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली आहेत. मात्र,…

किरकोळ कारणावरून एकाच कुटुंबातील पाच जणांना बेदम मारहाण

जळगावः तालुक्यातील रामदेववाडी येथे किरकोळ कारणावरून एका कुटुंबातील ५ जणांना लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, वीट आणि कमरेच्या पट्ट्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार २७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी…