DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

संजय राऊत यांच्या ‘त्या’ टीकेला गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

शिवसेनेच्या 'ताई माई आक्का' अभियानावर संजय राऊत यांनी टीका केली.

मुंबई – शिवसेनेच्या ‘ताई माई आक्का’ अभियानावर संजय राऊत यांनी टीका केली. या टिकेवर उत्तर देत गुलाबराव पाटील म्हणाले की, ताई, माई, आक्का याच मतदार आहेत हे त्यांना माहित नाही का? मी तुम्हाला सांगतो की, डोकं खराब झालेलं आहे. यासोबतच ते पुढे म्हणाले की, बाजूला ठाणे जिल्हा आहे. त्याने त्याच काम करावे. त्यांना दुसरं कामच नाही सकाळी उठल्यानंतर भोंगा वाजवणे आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोलणं त्याच्यामध्ये त्यांना त्यांना मर्दानगी वाटते आणि ते त्यांनी ते कायम करत राहावे. जनता हुशार आहे.

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.