DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

शिरूड आरोग्य उपकेंद्राला पाण्याचा वेढा..

अमळनेर :-तालुक्यातील शिरूड परिसरात कालच्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असता. चक्क खळे,गुरांच्या गोठ्यात पूर्ण पणे पाणी शिरले असता गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चौबाजूनी पाण्याने वेढेले असून पूर्णपणे पाणी तुंबले आहे. आरोग्यकेंद्रा

कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलाच्या पुनर्वसनासाठी “वात्सल्य समिती “ व लोक संघर्ष मोर्चा कटिबध्द

अमळनेर:- दि. ८ ऑक्टोंबर २०२१ शुक्रवार रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर तहसील कचेरी येथे वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार श्री मिलिंद वाघ यांच्या दालनात लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे व कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांच्या

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.…

गोळीबाराच्या थराराने जळगाव पुन्हा हादरले ; घरात घुसून तरुणावर चार ते पाच राऊंड फायर !

जळगाव : शहरातील कांचन नगर येथे आज सकाळी 8 वाजता घरात घुसून आकाश सपकाळे या तरुणावर चौघांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी चार ते पाच राऊंड फायर करण्यात आले असून चार जणांची नावे निष्पन्न झाली…

नशिराबाद उड्डाणपुलाखाली गोळीबार ; एक जागीच ठार

जळगाव । प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ गोळीबारात झाल्याची घटना मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास घडली. असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत प्राथमिक माहितीतुन, एक ठार तर एक जण जखमी झाल्याचे

अमळनेर शहरातून साने नगर परिसरातून सर्रास वाळू वाहतूक

अमळनेर :- शहरातून साने नगर लगत असलेल्या बोरी नदीपात्रातून महादेव मंदिर जवळून सर्रास दिवसाढवळ्या जोरदार वाळू वाहतूक केली जात आहे. त्या ठिकणी मोठी खड्डे देखील पडली आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. लहान अँपे गाड्या

प्रेमाच्या पुरात घसरला पाय १५ दिवसात १२ तरुण-तरुणी पळून गेल्यास धक्कादायक वास्तव

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात कोरोनापेक्षाही भयंकर प्रेमाच्या नावाखाली पळून जात लग्न करण्याचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने तब्बल १५ दिवसात डझनभर तरुण आणि तरुणी बेपत्ता होऊन विवाह करून परतले आहेत. यात कळस म्हणजे काही विवाहितांचाही

भुसावळातील कुंटणखान्यावर धाड, बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ | प्रतिनिधी  शहरातील एका भागात असणारा कुंटणखान्यावर बाजार पेठ पोलिसांनी १४ रोजी रात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत महिला व ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ…

राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी जळगाव जिल्ह्यातील मुलं आणि महिलांची निवड

हॉकी महाराष्ट्राच्या वतीने बालेवाडी पुणे येथे १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षाच्या आतील मुलांची राज्य संघासाठी तर महिलांची १७ सप्टेंबर रोजी निवड चाचणी आयोजित केली असल्याने त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट ८ मुलांची तर महिलांमध्ये सहा मुलींची

कोणत्या तोंडाने देऊ तुला मी हाक आता र भुर्या …कोण समजून घेईल माझ्या मनातल्या त्या भावना…

व्रण मिटणार नाही तुझ्या जखमांचे…पण उपकार हि फिटणार नाही तुझ्या घामाने पिकवून खाऊ घातलेल्या अन्नाचे राबलास तू दिनरात तुझी बांधली आहे काळ्या आईशी नाळ…कसा गेला रे मला सोडून तू अचानक सा-याच तुझे जीव के प्राण भेदभाव न करता ज्याला तु