DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राज्य

अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न?

मुंबई : अभिनेते-खासदार अमोल कोल्हे यांचा सोशल मीडियावर फार मोठा चाहता वर्ग आहे. व्हिडिओजच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. परंतु, सध्या अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यामध्ये…

१ एप्रिलपासून ‘UPI पेमेंट’ महागणार !

मुंबई : ऑनलाईन व्यवहारांसाठी UPI वापरत असाल तर ही तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून UPI ​​व्यवहार महाग होणार आहेत. तुम्ही २,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे भरल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत नॅशनल…

जगात डॉलरला आता रुपयाचे आव्हान

मुंबई - आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय रुपयाची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतीय रुपयांमध्ये सीमापार व्यापार व्यवहारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. तेव्हापासून जगातील 18 देश भारतासोबत…

गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : प्रतिनिधी  गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’…

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, घरगुती गॅसच्या किमतीत वाढ

मुंबई : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर व्यावसायिक सिलेंडर तब्बल ३५० रुपयांनी महाग झाले आहे.…

ब्रेकिंग : साखर कारखान्याच्या डिस्टिलरी युनिटला भीषण आग !

अहमदनगर : येथे आज दि.२५ रोजी संध्याकाळी उशिरा लागलेल्या साखर कारखान्यातून सुमारे 80 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जळालेल्या जखमींपैकी 8 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मालमत्तेचे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले…

शिंदे मराठा, मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली: गुलाबराव पाटील

जळगाव: 'एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता. त्याला मुख्यमंत्री करण्यामध्ये मी गद्दारी केली.' असं वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अवघ्या 50…

कोश्यारींचा राजीनामा मंजूर, बैस नवे राज्यपाल

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त…