DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू !

रावेर : प्रतिनिधी  येथिल पंचायत समितीतीतील बहुचर्चित वयक्तिक शौचालय घोटाळ्यातील योजनेची चौकशी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून आज गुरुवार पासून सुरू करण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्यावर चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे. तालुक्यासह…

दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसातही जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुक्ताईनगर | प्रतिनिधी  १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जळगांव जिल्हा बँकेच्या संचालिका ॲड. रोहिणीताई खडसे - खेवलकर ह्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली.दि १६ ऑगस्ट रोजी ह्या…

रोटरी वेस्टच्या स्वातंत्र्य रथाने केला अमृत महोत्सवाचा जागर

जळगाव :  येथील रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे जेष्ठ रोटरी सदस्य प्रेम कोगटा यांच्या हस्ते मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर काव्यरत्नावली चौकापासून स्वातंत्र्य रथाचा रोटरी वेस्टच्या सर्व माजी…

भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ प्रदर्शनातून क्रांतिकारक इतिहासाचे स्मरण – जिल्हाधिकारी…

जळगाव | प्रतिनिधी  गांधी रिसर्च फाऊंडेशन जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे…

जळगाव : ध्वजारोहण कार्यक्रमात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव : येथील  जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमात महिलेने आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मा.ना.गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच हा प्रकार घडलूणे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. सविस्तर वृत्त…

गिरीश महाजन राज्यातील ग्रामविकासाचा आलेख उंचावतील – प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे

जामनेर | शांताराम झाल्टे,उपसंपादक    महाराष्ट्र राज्याचे नूतन ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन यांना ग्रामीण भागातील  सर्व प्रश्नांची जाण असून..  एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते जनहिताच्या निर्णयाला…

केळी पिकास किमान आधारभूत किमती (MSP) लागू व्हावी खासदार उन्मेश दादा पाटील यांची मागणी

जळगाव  : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील प्रमुख भाजीपाला पिकांमध्ये केळी, भेंडी, टोमॅटो, लसून इत्यादी. पिकांचा समावेश आहे. परंतु स्थानिक बाजारपेठ व व्यापाऱ्यांच्या साखळीमुळे या पिकांच्या दरात/भावात मोठ्या प्रमाणात चढ-उतार असतात. त्याचे…

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान

जळगाव | विशेष प्रतिनिधी आचार्य अत्रे हे साहित्य, नाट्य,  चित्रपट, उद्योग,  वक्तृत्व  असा सर्वच क्षेत्रांतील सार्वभौम उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने मिळालेले मानचिन्ह मी कृतज्ञतेने स्विकारतो असे प्रतिपादन  कविवर्य ना. धों.…