Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
चोपड्यात गॅसचा तुटवडा की काळाबाजार? नागरिकांकडून गंभीर आरोप
चोपडा : इराण-इस्रायल युद्धामुळे देशभरात इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत चोपडा शहरातील काही गॅस एजन्सींमार्फत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गॅस…
“१.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले; सरकारवर रोहिणी खडसेंचा घणाघात”
मुंबई - सरकारने राज्यातील तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवल्याबद्दल राष्ट्रवादीच्या (शप) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे.
सरकारने राज्यातील तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र…
जम्मूमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न
जम्मू : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला बुधवारी (११ मार्च) जम्मूमधील एका लग्न समारंभात झालेल्या गोळीबारातून थोडक्यात बचावले. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. त्यावेळी जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी भाजप कार्यालयात साजरी
सावदा : शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रणी आणि स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी मंगळवार, १० मार्च रोजी भाजप कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे सकाळी १० वाजता साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा महानगर…
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा
जळगाव : गांधी रिसर्च फाउंडेशन आणि एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’ ही राष्ट्रीय बैठक जैन हिल्स येथे 8 मार्चपासून सुरु आहे. या बैठकीच्या तिसऱ्या दिवशी देश-विदेशातून आलेल्या शांतीदुतांनी हवामान बदल आणि…
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला जगभरातून १९ देशातील मराठी भाषिक नागरिक सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालरंगभूमी…
‘पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव - गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीस बिल्डर्स फोरम या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन कस्तूरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आले. गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह…
मध्यपूर्वेत युद्धाची धग; भारत अलर्ट मोडमध्ये, LPG पुरवठ्यावर घेतला मोठा निर्णय
पश्चिम आशियातून होणाऱ्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे भारताने एलपीजी (LPG) उत्पादन वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने देशातील सर्व तेल रिफायनरी कंपन्यांना पेट्रोलियम गॅसचे (LPG) उत्पादन शक्य तितके वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.…
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प – डॉ. उल्हास पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान…
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
एरंडोल (जि. जळगाव) : येथील ॲड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह…