DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात “ कॉमर्स डे” उत्साहात साजरा

जळगाव;- आशिया खंडात ई-कॉमर्सची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. भारत ई-कॉमर्स क्षेत्रातील अव्वल बाजारपेठ असून, त्यानी चीनला मागे टाकले आहे. भारतात ई-कॉमर्सची बाजारपेठ वर्षामागे ३०० टक्क्यांनी वाढत आहे. कॉमर्स शाखेतील विध्यार्थ्यानी या बाबीचा…

चाळीसगाव तालुक्यातील 14 वर्षीय मुलीला पळविले

चाळीसगाव;- तालुक्यातील एका गावातून एका 14 वर्षे 11 महिन्याच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

का. ऊ. कोल्हे विद्यालयात दहशतवाद्यांशी पोलिसांचा सामना ; मॉक ड्रिलद्वारे पोलिसांचे प्रात्यक्षिक

जळगाव ;- शहरातील का. ऊ. कोल्हे विद्यालयात आज दुपारी तीन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्वरित कारवाई करीत एका दहशत्वाद्याला ठार करून दोन जणांना जिवंत पकडल्याची कारवाई केली. यावेळी गोळीबार झाला . या…

ॲड. उज्वल निकम गोंडगाव हत्या प्रकरणाचा खटला लढण्यास तयार

भडगाव ;- भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी आज गोंडगाव येथील पिडीत कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून मदतीचा धनादेशही दिला . यावेळी चित्र वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम संपर्क…

दोन सराईत गुन्हेगारांवर २ वर्षांच्या हद्दपारीची कारवाई

जळगाव : - जळगाव शहरातील पिंप्राळा आणि तालुक्यातील नशिराबाद येथील दोन सराईत दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई प्रातांधिकाऱ्यानी केली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतूक, दंगलीमधील सहभाग, लोकांमध्ये दहशत माजविणे यासह इतर…

खोट्या मेसेजला बळी न पडता सावध राहावे -महावितरण

जळगांव ;- महावितरणच्या जळगांव परिमंडलात जळगांवसह धुळे आणि नंदुरबार या ग्रामीण जिल्ह्यांचा समावेश होतो. ग्रामीण भागातील लोक सोशल मिडीयावरील फ़सव्या संदेशांना लवकर आणि सहज बळी पडतात असे गृहित धरुन अलीकडे काही ठग सोशल मिडिया वरुन खोटे मेसेज…

जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी काढला प्रधानमंत्री पीक विमा

जळगाव ;- यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेत जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार २७७ शेतकरी सहभागी झाले आहेत. ४ लाख ५९ हजार ८८८ हेक्टर क्षेत्र…

‘मेरी माटी मेरा देश’ अभियान ; प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा

जळगाव;- देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार…

पाल येथील कृषी विज्ञान केंद्र सर्वोत्कृष्ठ

रावेर ;- भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आय सी एं आर,नवी दिल्ली) अंतर्गत पुणे येथील कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था (अटारी) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी यांच्यातर्फे छत्रपती संभाजी नगर येथे २८ ते ३० जुलै २०२३ या कालावधीत…

राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा लोकसभाध्यक्षांचा निर्णय

नवी दिल्ली ;- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावासंदर्भात चालू असणाऱ्या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याची शक्यता…