DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्ड अन् इतर कागदपत्रांचं काय करावं? जाणून घ्या..!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या आधार कार्ड आणि पॅनकार्ड ही दोन महत्वाची कागदपत्रे प्रत्येक ठिकाणी वापरली जातात. नोंदणीकरण आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधार कार्डची आवश्यकता नसते, ही कुटुंबाच्या सदस्यांची जबाबदारी असते की त्यांनी मृत…

पाचोऱ्यात शिवसेनेला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पाचोरा | प्रतिनिधी  भाजपाने एका पाठो-पाठ एक शिवसेनेला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रं.४ व ५ मध्येच सुरुंग लावला. येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात…

केवळ 15,000 रुपयांत तुम्ही होऊ शकता करोडपती; गुंतवणुकीचा भन्नाट फॉर्मुला

मुंबई : मृदुल गर्ग या 25 वर्षांच्या तरुणाला नुकतीच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली आहे. त्याला महिना 35 हजार रुपये पगार आहे. मृदुलनं आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात करतानाच रिटायरमेंट प्लानसाठी  विचार सुरू केला आहे. मृदुल जेव्हा 45…

राशीभविष्य ; जाणून घ्या आजचा आपला दिवस कसा जाईल…!

मेष: दिवस संमिश्र असेल. भविष्याची फार चिंता करू नका. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. उगाचच निराश होऊ नका. वृषभ: जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंददायी अनुभव…

देऊळगाव गुजरी येथे भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत बालकाचा मृत्यू

जामनेर :  प्रतिनिधी  देऊळगाव गुजरी येथून राज्यमार्ग क्रमांक १८८ वर जामनेर ते धामणगाव बढे बालाजी ट्रॅव्हल्स कायमस्वरूपी प्रवासी फेऱ्या मारत असते. ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच .२१ बी .एच .०६४७ या ट्रॅव्हल्स ने आज दि. ४ रोजी सकाळी साडे…

‘जलजीवन मिशन’अंतर्गत ७७ गावांच्या योजना मान्य

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील ८३८ गावांमधील पाणीपुरवठा योजनांसाठी ९२६ कोटी ७८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला अाहे. त्यातील ७७ गावांना तांत्रिक मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनांना पंधरवड्यात प्रशासकीय मान्यता देऊन अंदाजपत्रक…

मोठी बातमी! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव! डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण

मुंबई | वृत्तसंस्था   गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोनाचे संकट आहे. हे संकट काहीसे कमी होत असताना मात्र आता ओमिक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी देशाचे याचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे…

राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत निलेश पाटील ला सुवर्ण

जळगाव | प्रतिनिधी   वसई विरार येथील ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट, अर्नाळा येथे ३३ व्या वरिष्ठ महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३५ जिल्हय़ातील ४०० पुरूष व महिला खेळाडूंनी यात यशस्वी सहभाग नोंदवला. या…

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

 मुंबई :वृत्तसंस्था  दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. दरम्यान देशात अद्याप या व्हायरस चा एकही रुग्ण सापडलेला…

राज्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज !

मुंबई : प्रतिनिधी  राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र…