DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जनसेवेसाठी सदैव तत्पर – रोहिणीताई खडसे

मुक्ताईनगर | प्रतिनिधी गेल्या विधानसभा निवडूणुकीत ज्या 90हजार मतदारांनी विश्वास ठेऊन मतदान केले त्यांचेसह मतदार संघातील जनसामान्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्या आ.खडसे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील, आज…

जनतेचं प्रेम विकत घेऊच शकत नाही – आ.अमोल मिटकरी

मुक्ताईनगर | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवार साहेबांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झालेला तुमचा आमदार, जो पवार साहेबाना झाला नाही, स्वतःला बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक म्हणवणारा शिवसेना पक्षप्रमुख…

धक्कादायक ; कारच्या रेसिंगच्या नादात 11 वर्षिय बालकाचा मृत्यू

जळगाव । प्रतिनिधी दोन चारचाकींमध्ये लागलेल्या शर्यतीत एका कारने विक्रांत संतोष मिश्रा (वय ११, रा.एकनाथ नगर) या सायकलस्वार बालकाला उडविले घटना रविवारी सायंकाळी चार वाजता मेहरुण तलावाकाठी घडली. हा अपघात इतका भयंकर होता की…

भ्रष्टाचारी इमारत अखेर जमिनदोस्त, स्फोटापूर्वी वाजला सायरन, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : नो एडाच्या सेक्टर-93A मध्ये स्थित ट्विन टॉवर आज जमीनदोस्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज दुपारी अडीच वाजता हा टॉवर पाडण्यात आला आहे. सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्याची सर्व तयारी पूर्ण सकाळपासुन करण्यात आली. 13…

सुतार जनजागृती सेवा संस्थेचे ता सचिव ईश्वर जंजाळकर यांचा वाढदिवस जामनेर येथे साजरा

जामनेर | उपसंपादक शांताराम झाल्टे जामनेर येथील सुतार जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने व तालुका सचिव ईश्वर जंजाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसाळा मारूती देवस्थान येथे श्रीराम मंदिरास आकर्षक घड्याळ देणगी स्वरूपात देण्याचे उत्कृष्ट कार्य…

‘मन की बात’ ऑनलाईन कार्यक्रमात केकतनिंभोरा ग्रामपंचायतीचा सहभाग

केकतनिंभोरा : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'मन की बात' या विशेष कार्यक्रमात राज्यातील भाजप कार्यकर्ते सहभागी झाले आहे. यात केकतनिंभोरा गावानेही सहभागी झाले.यावेळी येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच अमोल

भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार !

नवी दिल्ली  :  इंटनेटचा वापर करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतातील 5G ​​सेवा 12 ऑक्टोबरपर्यंत सुरू केल्या जातील आणि किंमती परवडण्याजोग्या असतील असे केंद्रीय माहिती आणि तत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. सरकारने सांगितले की…