DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव जिल्ह्यात आज ९ कोरोना बाधित आढळले

जळगाव | प्रतिनिधी  जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ०९ बाधित रुग्ण आढळून आहे. तर आज ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद नाहीय. आज जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाहीय. जिल्ह्यातील…

जळगाव कारागृहात कैद्याचा मृत्यू

जळगाव  | प्रतिनिधी येथील उपकारागृहात असणार्‍या पवन महाजन या कैद्याचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईने पवनचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या आप्तांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. याबाबत वृत्त असे…

गणपती नगरात माथेफिरूने लावली चारचाकीला आग

जळगाव । प्रतिनिधी शहरातील गणपती नगरात एका माथेफिरूने लावलेल्या आगीत चारचाकी जळून खाक झाली आहे. बुधवारी पहाटे ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. गणपती नगरातील जीएसटी कार्यालयाजवळ सीए एस. एस. लोढा हे राहतात. मंगळवारी रात्री त्यांनी

शेतकऱ्याने आपल्या बंगल्याला दिलेल्या नावाने लोकंही चक्रावले

स्वत:चे एक घर असावे असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. तसेच जेव्हा घर तयार होते, त्याला घरमालक एक विशेष नावही देतो. ग्रामीणभागात घराला नाव देताना आपल्या आईवडिलांच्या, मुलांच्या किंवा देवांच्या नावावर घराचे नाव दिले जाते. असे असतानाच…

तुम्हाला दीर्घायुषी बनवेल ‘ही’ हेल्दी थाळी

प्रत्येक व्यक्तीला ठाऊक आहे की निरोगी व हेल्दी आरोग्यासाठी निरोगी अन्न खूप महत्वाचं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की निरोगी अन्न म्हणजे काय आणि आपण ते आपल्या आहारात कसे समाविष्ट करू शकतो? वास्तविकत: मानवी शरीराला कार्य करण्यासाठी अनेक…

पावसाळ्यात आजारी पडल्यावर करा या गोष्टी

पहिल्या पावसाबरोबर आजारपण देखील येत असते. या हवामानात तापमानातील उतार-चढावामुळे सर्दी-ताप येण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला देखील असे आजार झाले असतील, तर चिंता करण्याची काहीही गरज नाही. काही घरगुती उपचारांद्वारे या आजारांवर उपाय करता…

आता पोस्टात सुद्धा बनणार पासपोर्ट

पासपोर्ट काढायचा म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात पासपोर्ट कार्यालयात लागलेल्या लांबच लांब रांगा आणि कागदपत्रांचा हा भलामोठा गठ्ठा सांभाळत त्रासलेले इच्छुक. पण लवकरच या परिचित दृश्यात आता बदल होणार आहे आणि त्या साठी सहकार्याचा हात पुढे…

नागपुरात व्यापाऱ्यांचा ‘सरकार जगाओ, लाॅकडाऊन हटाओ’ मोर्चा

नागपूर – करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. या धोरणाच्या विरोधात नागपुरातील व्यापाऱ्यांनी सरकार जगाओ… लाॅकडाऊन हटाओ मोर्चा काढला. या मोर्चात नागपुरातील व्यापारी वर्ग मोठ्या…

अशोक शिंदे या युवकाचा झिरोपासून हिरोपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

नाशिक :  तीन वर्षांपूर्वी शुन्यातून स्वप्न बघत एक सामान्य कुटुंबातील युवक आपला प्रवास सुरु करतो आणि मेहनतीला यश येत ते थेट झी म्युझिक मराठी सोबत स्वतः गाण्याच्या निर्मितीतून. हा प्रेरणादायी प्रवास आहे सामान्य घरातील प्रोड्युसर, कवी, अभिनेता…

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा धोका

मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या कहरातून लोक अद्याप सावरू शकलेले नाहीत. पाऊस आणि पुरामुळे त्रस्त झालेल्या रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी…