DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

आरोग्य

राज्यात दिवसभरात ३ हजार ६२३ नवीन करोनाबाधित

महाराष्ट्र: राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६२३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ९७२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय, ४६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही.…

उद्यापासून नाशिक अनलॉक!

नाशिक: कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असल्यानं स्वातंत्र्यदिनापासून राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अनलॉकच्या दिशेनं मोठं पाऊल टाकण्यात आलंय. त्यानुसार नाशिकमध्येही १५ ऑगस्टपासून दुकानं, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, योगा सेंटर्स, सलून आणि…

अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण;रुग्णसंखेत घट नाहीच

नाशिक: जिल्हयात रूग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण आहेत. ३१ जूलैपासून यात कोणतीही घट झालेली नाही याउलट काही प्रमाणात वाढ झाली असून ही चिंता करण्यासारखी बाबत आहे.…

म्हणून ‘या’ लोकांना डास जास्त चावतात; जाणून घ्या सविस्तर…

मुंबई - हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये डासांमुळे सारेच त्रस्त असतात. विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देणारे हे दिवस असतात. विशेषतः पावसाळ्यात तर डास घरातच ठाण मांडून असतात. मात्र ते घरातील प्रत्येकाला ते चावतात असे नाही. डासही

सावधान! कोरोना वाढतोय; गेल्या २४ तासांत आढळले ४२,९८२ रुग्ण

राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही राज्यात दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तसेच, रूग्ण करोनातून बरे देखील होत…

धक्कादायक; पिझ्झा खाताच मुलाच्या तोंडातून येऊ लागलं रक्त अन् मग…

नवी दिल्ली। हल्ली सर्वच जेवण व वेगवेगळे पदार्थ ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेक लोक कामावरून थकून आल्यावर किंवा घरी काही पार्टी असेल तसेच आपल्याला किंवा आपल्या मुलांना काही वेगळं खावंस वाटलं तर आपण लगेच मोबाईवरून आपल्याला पाहिजे ते…

अशी कमी करा पोटावरची चरबी

पोटाची चरबी आपला लुक तर बिघडवते. अनेक रोगांना निमंत्रणही देते. हल्ली मानसिक ताण अधिक असला तरी शारीरिक चालना नसल्यामुळे फॅट्‌सची समस्या घर करत आहे. पोट कमी करण्यासाठी क्रंचिंग सर्वोत्तम मानले आहे. क्रंचमध्ये पाय अगदी सरळ ठेवले पाहिजे.…

तुम्हाला दीर्घायुषी बनवेल ‘ही’ हेल्दी थाळी

प्रत्येक व्यक्तीला ठाऊक आहे की निरोगी व हेल्दी आरोग्यासाठी निरोगी अन्न खूप महत्वाचं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की निरोगी अन्न म्हणजे काय आणि आपण ते आपल्या आहारात कसे समाविष्ट करू शकतो? वास्तविकत: मानवी शरीराला कार्य करण्यासाठी अनेक…

पावसाळ्यात आजारी पडल्यावर करा या गोष्टी

पहिल्या पावसाबरोबर आजारपण देखील येत असते. या हवामानात तापमानातील उतार-चढावामुळे सर्दी-ताप येण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला देखील असे आजार झाले असतील, तर चिंता करण्याची काहीही गरज नाही. काही घरगुती उपचारांद्वारे या आजारांवर उपाय करता…