Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
‘साधना’ गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक : सुश्रूती संथानम
जळगाव | प्रतिनिधी
संगीतामध्ये ज्याप्रमाणे साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचप्रमाणे गांधीजींच्या जीवनाचा साधना अविभाज्य घटक होता. समाजाला सोबत नेण्याची ताकद कलाकाराच्या साधनेत आहे, त्याद्वारे अनेक गोष्टी साधता येतात असे प्रतिपादन पुणे…
महात्मा गांधीजींच्या विचारांमध्ये वैश्विकता – माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी
जळगाव | प्रतिनिधी
साधन, साध्य, सुचिता, वैश्विकवृत्ती, सेवाभाव हे संस्कार महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांचे, वैश्विकता असलेल्या विचारांवर आपण आचरण केले तर खऱ्या अर्थाने त्यांची जयंती सार्थक…
अनैतिक संबंधामुळे पतीकडून चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून खून
जळगाव । प्रतिनिधी
दोन दिवसांपुर्वी प्रियकरासोबत घरात एकत्र सापडल्यानंतर पत्नीकडून पतीला वारंवार आत्महत्येची धमकी देत असल्याने पतीने सविता जितेंद्र पाटील (वय-20) यांचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. ही घटना शनिवारी सायंकाळी…
तायक्वांदो राज्य संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करणार – क्रीडा मंत्री गिरीश महाजन
जळगाव । प्रतिनिधी
'मि सुद्धा खेळाडु असुन तायक्वांदो संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. तायक्वांदो खेळातील जो गैर प्रकार निदर्शनास येत आहे तो लवकरच शासकीय स्तरावर संपवू आणि खेळाच्या विकासाच्या…
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमत्त अहिंसा सद् भावना शांती यात्रेचे आयोजन
जळगाव । प्रतिनिधी
महात्मा गांधी यांच्या जन्म दिवस विश्व अहिंसा दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने सालाबादाप्रमाणे अहिंसा सदभावना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा गांधीजींची१५४ वी जयंती…
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली; नूतन जिल्हाधिकारीपदी अमन मित्तल
जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut) यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची बदली (Transfer) करण्यात आली आहे. गुरुवारी राज्य शासनाने आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या, त्यात…
जामनेर तालुक्यातील सोनाळे गावातील रस्त्याची दुरावस्था प्रशासनाचे होते दुर्लक्ष-स्थानिक…
जागोजागी खड्डे असल्याने नागरिक परेशान