Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
वंदे मातरम् गीत हा आपला स्वाभिमान – ना. गिरीश महाजन
जळगाव- जगात असा एकमेव आपला भारत देश आहे, ज्याला आपण आईचे स्वरूप दिले आहे. भारतमातेचे वर्णन करणारे गीत वंदे मातरम् हा केवळ उत्सव नसून तो आपला प्रत्येकाचा स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन…
जळगावचे प्रवीण ठाकरे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी सहाय्यक पंच
जळगाव : जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे पुरस्कृत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दोन दशकानंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर…
जळगावात सोमवारपासून ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ केंद्र-राज्य योजनांचे त्रिदिवसीय प्रदर्शन
जळगाव : प्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाचे शिखर गाठतो आहे. भारतीयांच्या जीवनात प्रगतीचे नवे दार उघडावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या…
विद्यापीठातर्फे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांना पी. एच. डी. प्रदान
विद्यापीठातर्फे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांना पी. एच. डी. प्रदान
'कृषी नवतंत्र आणि बहुमाध्यमे वापरामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे जीवनमान बदलले' हा संशोधन प्रबंधाचा निष्कर्ष
जळगाव, - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर…
पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे चार डंपर जप्त
पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे चार डंपर जप्त
चालक फरार ; मुक्ताईनगर तहसीलदारांची कारवाई
मुक्ताईनगर प्रतिनिधी कुऱ्हा-काकोडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात भरदिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीला महसूल विभागाने…
टायर फुटल्याने बसचे नियंत्रण सुटले; भीषण अपघातात महिलेचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल
जळगाव : नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी (२८ ऑक्टोबर) दुपारी झालेल्या भीषण बस अपघातात साराबाई गणेश भोई (वय ४६, रा. पाडळसा, ता. यावल) या महिला प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर बसचालकावर नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल कोल्हे यांची निवड
जळगाव : मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था हि संघटना मानवी हक्कांच्या जनजागृतीसाठी तसेच अन्याय, अत्याचारित व पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून सतत कार्यरत असलेली सामाजिक संस्था आहे. संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे…
१ नोव्हेंबरपासून ‘हे’ महत्वाचे नियम बदलणार
नवी दिल्ली : १ नोव्हेंबर २०२५ पासून सामान्य नागरिक, बँक ग्राहक, क्रेडिट कार्ड धारक आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठी अनेक महत्त्वाचे वित्तीय नियम अमलात येणार आहेत. हे बदल बँकिंग व्यवहार अधिक पारदर्शक करण्याबरोबरच पेन्शनधारक आणि डिजिटल…
विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे आयोजन
विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव…
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ‘मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी’आजाराच्या महिलेवर यशस्वी उपचार
जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मेंदूतील रक्तपुरवठा खंडित होऊन झालेल्या मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले. वेळेवर केलेल्या योग्य निदान व…