DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर ; या तारखांना होणार परीक्षा..

मुंबई : आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. येत्या 24 ऑक्टोबरला 'क' गट भरती परीक्षा तर 31 ऑक्टोबरला 'ड' गट भरती परीक्षा होणार आहे. 9

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.…

राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून होणार सुरू:शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

सध्या राज्यातील कोरोनाच्या नियंत्रित पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने हा निर्णय घेतला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याच्या…

ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. राज्यसरकारने याआधी अध्यादेश राज्यपालांना पाठवला होता. मात्र, काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी पुन्हा पाठवला होता. यानंतर आता राज्य…

गोळीबाराच्या थराराने जळगाव पुन्हा हादरले ; घरात घुसून तरुणावर चार ते पाच राऊंड फायर !

जळगाव : शहरातील कांचन नगर येथे आज सकाळी 8 वाजता घरात घुसून आकाश सपकाळे या तरुणावर चौघांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी चार ते पाच राऊंड फायर करण्यात आले असून चार जणांची नावे निष्पन्न झाली…

नशिराबाद उड्डाणपुलाखाली गोळीबार ; एक जागीच ठार

जळगाव । प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ गोळीबारात झाल्याची घटना मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास घडली. असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत प्राथमिक माहितीतुन, एक ठार तर एक जण जखमी झाल्याचे

अमळनेर शहरातून साने नगर परिसरातून सर्रास वाळू वाहतूक

अमळनेर :- शहरातून साने नगर लगत असलेल्या बोरी नदीपात्रातून महादेव मंदिर जवळून सर्रास दिवसाढवळ्या जोरदार वाळू वाहतूक केली जात आहे. त्या ठिकणी मोठी खड्डे देखील पडली आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. लहान अँपे गाड्या

प्रेमाच्या पुरात घसरला पाय १५ दिवसात १२ तरुण-तरुणी पळून गेल्यास धक्कादायक वास्तव

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात कोरोनापेक्षाही भयंकर प्रेमाच्या नावाखाली पळून जात लग्न करण्याचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने तब्बल १५ दिवसात डझनभर तरुण आणि तरुणी बेपत्ता होऊन विवाह करून परतले आहेत. यात कळस म्हणजे काही विवाहितांचाही

भुसावळातील कुंटणखान्यावर धाड, बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ | प्रतिनिधी  शहरातील एका भागात असणारा कुंटणखान्यावर बाजार पेठ पोलिसांनी १४ रोजी रात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत महिला व ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ…

EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनमध्ये विविध पदांच्या ९८ जागा

कर्मचारी भविष्य निधी संघटन मध्ये विविध पदांच्या ९८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ आहे. एकूण जागा : ९८ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १)…