DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्यात ६८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईत ३० रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात शनिवारी कोरोनाचे ६८ नवीन रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक ३० रुग्ण मुंबईतील आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत रुग्णसंख्येत किंचित घट पाहायला मिळत आहे. जिल्हानिहाय रुग्णवाटप: मुंबई – ३० ठाणे (ग्रामीण) – २…

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त; नवीन दर आजपासून लागू

नवी दिल्ली – तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली असून, १९ किलोच्या सिलिंडरची किंमत २४ रुपयांनी घटवण्यात आली आहे. ही नवीन दररचना आजपासून, म्हणजे १ जूनपासून लागू करण्यात आली आहे. दिल्लीत या…

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

जळगाव : "भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते; खरं तर ऑपरेशन सिंदूर हे व्यसनमुक्तीसाठी अवलंबण्याची गरज आहे..." असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन…

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय

मुंबई  : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतजमिनीच्या वाटप पत्राच्या नोंदणी दस्तांवरील नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता वाटप पत्रे…

पिंपळगाव गोलाईजवळ खासगी बस जळून खाक – सुदैवाने जीवितहानी टळली

पाचोरा, ता. जामनेर – येथून जवळ असलेल्या पिंपळगाव गोलाईजवळ पुण्याहून धारण (म.प्र.) येथे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.…

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

जळगाव – शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक घरकुलासाठी प्रोत्साहीत दराने ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ब्रास वाळू साठा घरकुलांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी…

सराफ गल्लीतील घरफोडी; ७० हजारांची रोकड चोरीला

अमळनेर : शहरातील सराफ गल्लीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना गुरुवारी (२२ मे) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान…

कोरोनाचा धोका वाढतोय; महाराष्ट्रात १३२ रुग्ण, मुंबई-पुण्यात सर्वाधिक संसर्ग

मुंबई : कोविड-१९ विषाणूचा पुन्हा एकदा धोका निर्माण झाला असून महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या आशियाई देशांमध्ये प्रकरणं वाढल्यानंतर भारतातही परिस्थिती चिंतेची बनत आहे. बुधवारी राज्यात २६ नवीन करोना…