DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट…

भुसावळमध्ये महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

भुसावळ |  शहरातील एका भागात राहणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या…

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताचा दहशतवाद्यांवर निर्णायक वार

नवी दिल्ली – २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता. या अमानवी कृत्यानंतर भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील दहशतवादी…

७ व्या खेलो इंडिया क्रीडा-२०२५ स्पर्धेत सायकलपटू आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश

जळगाव : दिल्ली येथे झालेल्या ७ व्या खेलो इंडिया क्रीडा - २०२५ स्पर्धेत ट्रॅक सायकलिंग प्रकारात स्क्रॅच रेसमध्ये कांस्य, टाईम ट्रायल प्रकारात रौप्य पदकासह, स्प्रिंट प्रकारात सुवर्ण पदकासह, केरिन या सायकलिंग प्रकारात स्पर्धात्मक वेळ नोंदवून…

तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या – अशोक जैन

जळगाव : ‘आताची पिढी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत आहे त्यांना कमी वेळेत कमी श्रमात यश मिळेल यासाठी आशा असते, त्यादृष्टीने ते प्रयत्न करतात. मात्र तंत्रज्ञानासोबतच कठोर परिश्रम करावेच लागेल. ‘कर्म हेच जीवन’ मानून नैतिकता,…

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीचा निकाल 13 मेच्या आतच

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील तब्बल 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजिलॉकर अ‍ॅपमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. राज्य मंडळाकडे 21…

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल

जळगाव : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे (सीआयएससीई) च्या दहावी व बारावी निकाल आज जाहिर करण्यात आले. त्यात अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) ते आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम…

तंत्रज्ञानातून शेतीला बळ मिळते!

जळगाव  - कुठलाही उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी कृषी क्षेत्र महत्त्वाचे आहे. शेतमाऊली एका दाणाचे हजार दाणे देत असते त्यामुळे रोजगाराची निर्मितीसुद्धा यातून होते. शेत, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली तर खऱ्या अर्थाने शेतकरी पोशिंदा ठरेल…

जळगावकरांनी अनुभविला म्युझिकल एक्सरसाइज योगा

जळगाव : योगासने प्राणायाम यांचे महत्व सर्व जाणतात. शारीरिक स्वास्थ्यासाठी हजारो लोक सकाळी धावतात, प्राणायाम आसने करतात परंतु यात शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशनल म्युझिकल एक्सरसाईज अर्थात ध्यान संगीतमय योगाचे अभिनव…

फालीतील विद्यार्थी कृषीक्षेत्राचे भविष्य – डॉ.बी.बी.पट्टनायक

जळगाव :  वाढती लोकसंख्येमुळे शहरीकरण वाढत आहे सोबतच औद्योगिक व नागरी वसाहतींसाठी सूपिक जमीन वापर वाढत आहे त्यामुळे शेतीउपयुक्त जमीन कमी होत आहे. यासोबतच हवामानातील बदलांसह अनेक संकंटे शेतीवर येत आहे. यावर भविष्यातील शेतीकरण्याची पद्धत…