Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी! देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर
नागपूर । भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी धर्माच्या विषयावर एक मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले, देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर आहेत. त्यासाठी २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य…
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदारी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदरी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.…
राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, नागरिकांना सर्तकतेचा…
महाराष्ट्र:
महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. उत्तर कोकणात ठाणे , पालघर आणि मुंबई मध्ये…
17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती!
राज्यातील ज्या-ज्या भागांत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे अशा भागांमधील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जीआर काढण्यात आला. मात्र आता या जीआरला…
पतीची शेवटची इच्छा होती म्हणून पत्नीने विठ्ठल मंदिराला दिली एक कोटींची देणगी
पंढरपूर : मुंबई येथील एका भाविकाने विठ्ठल मंदिराला तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या भाविकांच्या कुटुंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स कंपनीकडून आलेली रक्कम कुटुंबाने विठुरायाला!-->…
अनलॉकची नवी नियमावली जाहीर; ११ जिल्ह्यांवर निर्बंधांची टांगती तलवार कायम
मुंबई : 'ब्रेक द चेन' अंतर्गत आज राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार ठराविक जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांना कडक निर्बंधांतून काही अंशी मुक्तता मिळाली. पण ११ जिल्ह्यांवर मात्र अद्यापही निर्बंधांची टांगती तलवार कायम…
अखेर 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर, बोर्डाकडून 4 नव्या वेबसाईट जारी
मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12…
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; राज्यात दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार ?
आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आदेश काढणार
सांगली | वृत्तसंस्था
राज्यात कोरोना निर्बंधात शिथिलता आणत राज्यातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुकानांच्या!-->!-->!-->!-->!-->…
मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यात गोंधळ, भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले
सांगली : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात सांगलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्री निवेदने स्वीकारत नसल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच…
HSC RESULT : निकाल लांबणीवर पडल्याने लाखो विद्यार्थ्यांना फटका!
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकाल जाहीर करण्यासाठी दिरंगाई होत असल्याने केंद्रीय अभ्यासक्रमांसोबत इतर राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला राज्यातील लाखो विद्यार्थी मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…