DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बापरे…..एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींना पळविले !

पहूर ता. जामनेर तालुक्यातील एकाच गावातून एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक प्रकार उघडकीला आली आहे. पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जामनेर

कोणत्या तोंडाने देऊ तुला मी हाक आता र भुर्या …कोण समजून घेईल माझ्या मनातल्या त्या भावना…

व्रण मिटणार नाही तुझ्या जखमांचे…पण उपकार हि फिटणार नाही तुझ्या घामाने पिकवून खाऊ घातलेल्या अन्नाचे राबलास तू दिनरात तुझी बांधली आहे काळ्या आईशी नाळ…कसा गेला रे मला सोडून तू अचानक सा-याच तुझे जीव के प्राण भेदभाव न करता ज्याला तु

शिरूड परिसरात पावसाने पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई लवकर द्या

अमळनेर :- तालुक्यामधील शिरूड परिसरात मागील दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या सलग चार ते पाच दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मातीच्या घरांची पडझड झाली आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नसून नुकसान मात्र झाले आहे अमळनेर

वाघूर धरण जलपूजनाचा तांबे दाम्पत्याला दिला मान

महापौर सौ.जयश्री महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती जळगाव | प्रतिनिधीजळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे मंगळवार, दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी 100 टक्के पूर्ण भरले.

आईची मुलासह विहीरीत उडी घेत संपवली जीवनयात्रा…

पाचोरा :- ता.अंतुर्ली येथे विवाहित मुलासह आईची विहीरीत उडी घेत जिवनयात्रा संपुष्टात आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून . सकाळी ७:००वा उघडकीस आलेल्या या घटनेमागचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आईचा जिव वाचवण्यासाठी विहीरीत

महावितरणाच्या वीज रोहित्राला वेलींचा वेढा..

अमळनेर :- शिरूड येथील महावितरणच्या वीज रोहितला वेलींनी गुंफण घालत चांगलाच विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी वीज चालू बंद करण्यासाठी त्या रोहित्राचा वापर नेहमी होत असतो. मात्र सतत त्या ठिकाणी येण्या जाण्यास नेहमी अडचण होत असते.

बोरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले

अमळनेर | प्रतिनिधी बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला असल्याने धरणात 100% पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पुराचे  पाणी नदी पात्रातील विसर्ग जास्त  वाढण्याची शक्यता आहे.…

पाऊस पुन्हा कोसळणार! : राज्यात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा !

मुंबई : राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल. 7 व 8 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात…

जळगाव जिल्हा परिषदेत ४१६ रिक्त जागांसाठी भरती, जाणून घ्या अधिक तपशील

जळगाव  :  जिल्हा परिषदे मार्फत विविध पदांच्या एकूण ४१६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदांचा सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आला आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम…

एकनाथ खडसेंच्या जावयाचा जामीन ईडीने फेटाळला

मुंबई : राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन सेशन कोर्टाने फेटाळला आहे. भोसरी भूखंड प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश यांना ईडी ने अटक केलेले आहे, या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात जामीन अर्ज साठी विनंती करण्यात…