‘या’ म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा ; रूपाली ठोंबरे
मुंबई :राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती माणसे गेली तर मुंबईत काय उरेल ?, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय नते राज्यपालांवर जोरदार टीका करीत आहेत. आता…