DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

जळगाव : "भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते; खरं तर ऑपरेशन सिंदूर हे व्यसनमुक्तीसाठी अवलंबण्याची गरज आहे..." असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन…

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय

मुंबई  : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतजमिनीच्या वाटप पत्राच्या नोंदणी दस्तांवरील नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता वाटप पत्रे…

पिंपळगाव गोलाईजवळ खासगी बस जळून खाक – सुदैवाने जीवितहानी टळली

पाचोरा, ता. जामनेर – येथून जवळ असलेल्या पिंपळगाव गोलाईजवळ पुण्याहून धारण (म.प्र.) येथे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.…

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

जळगाव – शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक घरकुलासाठी प्रोत्साहीत दराने ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ब्रास वाळू साठा घरकुलांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी…

जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिचीच्या संशोधन…

जळगाव - जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ व उपाध्यक्ष डाॅ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या (तिरुचिरापल्ली) संशोधन सल्लागार समितीवर नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्या…

आंब्यांच्या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

जळगाव - जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योग च्या भव्य दालनात आंबा प्रदर्शन ‘मॅंगो फिस्टा’ चे २१ रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी…

जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

रत्नागिरी | प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावरून एक कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता घडली.…

जळगाव मनपाच्या निष्क्रियतेचा फटका; अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

जळगाव | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात आज दिनांक १८ रोजी झालेल्या पाणीपुरवठ्यात अतिशय अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने परिसरात नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे पुन्हा एकदा…

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

जळगाव : प्रतिनिधी  ‘कोणतीही अपेक्षा न ठेवताना जर आपण जर कोणाला मदत केली तर त्यात आपल्याला खूप आनंद होतो. आपण दुसऱ्यांच्या जीवनात काही आनंद निर्माण करू शकलो तर त्याच्यासारखे चांगले काहीच नाही. असे केले तर आपले आयुष्य हे अर्थपूर्ण बनते.’,…

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

जळगाव | प्रतिनिधी मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि इतर कृषी निविष्ठा यांच्या उत्पादनामध्ये गुंतलेलल्या…