DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; सरपंच थेट जनतेतून

मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असले त्या ठिकाणी निवडणुका घेण्यात येणार, असं राज्य निवडणूक आयोगाने मागेच सांगितलं होत त्यानुसार आता राज्यभरातील विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८…

मोठी बातमी, ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा मिळणार रेल्वे भाड्यात सवलत!

नवी दिल्ली : तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. भारतीय रेल्वे लोकांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा सूट देण्याचा विचार करते आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंसह इतर श्रेणीतील…

सख्ख्या लहान भावाच्या विधवेवर वाईट नजर, मुलाला मारुन टाकण्याची धमकी देत अत्याचार

अमळनेर : प्रतिनिधी  येथील अत्याचाराची एक खळबळजनक घटना समोर आलीय. मोठ्या दिराने सख्ख्या लहान भावाच्या विधवा पत्नीवर मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अत्याचारातून पीडिता गरोदर…

पालकमंत्री नसल्याने स्वातंत्र्यदिनी कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार, यादी जाहीर !

मुंबई :  एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मात्र अद्याप खातेवाटप झाले नाही तसेच पालकमंत्री नेमले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावरील यंत्रणांना पालक नाही. स्वतंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमुख शासकीय…

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जैन उद्योग समूहातर्फे 8000 सहकाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरित होणार

जळगाव | प्रतिनिधी स्वातंत्र्य लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता दि.15 ऑगस्ट 2022 रोजी होत आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्या देशभक्तांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण अंत:करणात कायम जागते राहावे आणि आपला भारत देश सर्वांगीणदृष्ट्या सुजलाम…

सामाजिक संस्थांना शासकीय यंत्रणांशी जोडण्याचा प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव | प्रतिनिधी  जिल्ह्यात उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र दिव्यांगांसाठी केले जाणारे कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या घरात जन्माला येणाऱ्या बाळाची वाढ योग्य पध्दतीने होत नसल्यास वेळीच लक्ष देणे आवश्यक असते. शासनाकडून देखील समाजातील अशा…

ICICI आणि PNB बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका!

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई आटोक्यात आण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे …

पिंपळगाव हरेश्वर येथे चोरी, घरफोडी करणारे चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

पाचोरा | प्रतिनिधी पिंपळगाव (हरेश्वर) परीसरात होणा-या चो-या तसेच घरफोडी चो-या या पोलिसांच्या तसेच नागरीकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. त्यासंदर्भात पोलिस अधिक्षक जळगाव प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक, रमेश चोपडे तसेच पोलिस उपअधीक्षक…

सर्वात आधी देशभावना महत्त्वाची – कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी

जळगाव | प्रतिनिधी  भारतात प्रतिभावान युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिच प्रतिभा भारताला सामर्थ्यशाली बनवू शकते फक्त तरूणांच्या अवलोकन, विश्लेषण आणि परिश्रमातून नवसंकल्पनेला चालना देणाची गरज आहे. पुरक वातावरणातून ते शक्य आहे. माझ्या…

“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”

मुंबई | शिंदे गट बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडला. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या फुटीर गटाने भाजप सोबत युती करत शिंदे सरकार स्थापन केलं. सरकार स्थापनेनंतर तब्बल 38 दिवसांनी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला व विरोधकांनी टीकेची झोड…