DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीचा निकाल 13 मेच्या आतच

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील तब्बल 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजिलॉकर अ‍ॅपमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. राज्य मंडळाकडे 21…

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल

जळगाव : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे (सीआयएससीई) च्या दहावी व बारावी निकाल आज जाहिर करण्यात आले. त्यात अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) ते आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम…

तंत्रज्ञानातून शेतीला बळ मिळते!

जळगाव  - कुठलाही उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी कृषी क्षेत्र महत्त्वाचे आहे. शेतमाऊली एका दाणाचे हजार दाणे देत असते त्यामुळे रोजगाराची निर्मितीसुद्धा यातून होते. शेत, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली तर खऱ्या अर्थाने शेतकरी पोशिंदा ठरेल…

जळगावकरांनी अनुभविला म्युझिकल एक्सरसाइज योगा

जळगाव : योगासने प्राणायाम यांचे महत्व सर्व जाणतात. शारीरिक स्वास्थ्यासाठी हजारो लोक सकाळी धावतात, प्राणायाम आसने करतात परंतु यात शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशनल म्युझिकल एक्सरसाईज अर्थात ध्यान संगीतमय योगाचे अभिनव…

फालीतील विद्यार्थी कृषीक्षेत्राचे भविष्य – डॉ.बी.बी.पट्टनायक

जळगाव :  वाढती लोकसंख्येमुळे शहरीकरण वाढत आहे सोबतच औद्योगिक व नागरी वसाहतींसाठी सूपिक जमीन वापर वाढत आहे त्यामुळे शेतीउपयुक्त जमीन कमी होत आहे. यासोबतच हवामानातील बदलांसह अनेक संकंटे शेतीवर येत आहे. यावर भविष्यातील शेतीकरण्याची पद्धत…

महाराष्ट्रातील ‘या’ तीन शहरात उभे राहणार AI सेंटर्स

मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि आयबीएम टेक्नॉलॉजीमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स (CMO-X) अकाऊंटवरून पोस्ट करत दिली…

उष्णतेचा कहर सुरूच! 2025 मध्ये मोडणार सर्व रेकॉर्ड? नागरिकांत चिंता वाढली

नवी दिल्ली: देशातील अनेक भागांत सध्या सूर्य आग ओकत असून तापमान 40 अंशांच्या पुढे गेलं आहे. एप्रिल महिना अजून पूर्णही झाला नाही, आणि आताच उष्णतेची लाट भीषण झाली आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष सर्वाधिक तापमानाचं ठरेल का, असा प्रश्न निर्माण झाला…

‘लाडकी बहीण’ योजनेत बदल; आठ लाख महिलांना आता फक्त ₹५०० मिळणार

मुंबई: राज्यात महिलांसाठी सर्वाधिक गाजलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेतील अटींनुसार एकाच वेळी दोन सरकारी योजनांचा पूर्ण लाभ घेता येत नाही. त्यामुळे ‘नमो शेतकरी योजनेचा’ लाभ घेणाऱ्या सुमारे आठ…

सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ; 2025 पर्यंत 10 ग्रॅमसाठी ₹1.3 लाखांचा टप्पा गाठणार?

नवी दिल्ली: वाढत्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्था गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, सध्या 3,247 डॉलर प्रति औंस (28.35 ग्रॅम) असलेले दर 2025 पर्यंत…

टॅरिफ सूटचा बाजारावर सकारात्मक परिणाम; सेन्सेक्स १,६०० अंकांनी उसळला, निफ्टी नवा उच्चांक गाठतो

दिव्यसारथी न्युज नेटवर्क :  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना प्रस्तावित टॅरिफमधून वगळण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी (दि.१५) भारतीय शेअर बाजारात तेजीसह व्यवहार सुरू झाला.…