DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या जैन फूड पार्क मध्ये अग्रिशमन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दि. १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे."संघटीत व्हा, अग्नि सुरक्षित, भारताला प्रज्वलित करा" या…

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

जळगाव : तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास सुरवात झाली. १० एप्रिल रोजी जन्मकल्याणक असून त्या महोत्सव पर्वाचा आज पहिला दिवस होता. सुश्रावक आणी सुश्राविकांसह श्रद्धाळुंमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. आज सकाळी सामुदायिक…

PM मोदींच्या ‘घिब्ली’ इमेजची Open AI ‘सीईओ’ ऑल्टमन यांनाही भूरळ

नवी दिल्ली - मागील चार दिवस इंटरनेटवर 'घिब्ली’ शैलीतील चित्रांनी साेशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटिझन्स चॅटजीपीटी, ग्रोक आणि विविध एआय इमेज जनरेटर सारख्या टूल्सचा वापर करून आपल्‍यासह आपल्‍या आवडत्‍या पात्रांचे ‘घिब्ली’च्या शैलीतील फोटो…

रिल्स लाईक करा आणि कमवा हजारो रुपये; सुरु झाला नवा स्कॅम

मुंबई - सध्याच्या डिजिटल युगात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे आपली काम अगदी सोपी होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती केली जात असून नवीन शोध लावले जात आहेत. त्यामुळे ज्या कामांना पूर्वी बराच वेळ लागत होता. तीच काम आता चुटरीसरशी होत…

ईस्पोर्ट्सच्या विकासासाठी सर्व भागधारकांचे सहकार्य आवश्यक – रक्षा खडसे

 जळगाव : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (PEFI) आणि क्राफ्टन व इन्व्हेस्ट इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित Esports Conclave 2025 मध्ये सहभाग घेतला. भारताला जागतिक…

जळगावमध्ये ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’ अंतर्गत तरुणांना रोजगार संधी!

  जळगाव -  जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' अंतर्गत १७३ हून अधिक रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. युवक-युवतींना शासकीय व खाजगी आस्थापना / उद्योजकांकडे…

चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ

जळगाव | प्रतिनिधी नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली. दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान मराठी गीतांचा अविष्कार रसिक श्रोत्यांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक…

मराठी बोलला नाहीत तर कानफटात बसणार : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे. मराठी माणसाला विळखा पडत असून, मुंबईत आम्हाला सांगता की, मराठी बोलणार नाही; मात्र मराठी बोलला नाहीत, तर कानफटात बसणारच, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी…

औरंगजेबाच्या कबरीवरील वाद अनावश्यक – भय्याजी जोशी

नागपूर – औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग निर्माण झाला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढला आहे. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा विषय प्रासंगिक…

सरकारी तिजोरीवर भार; काही मोफत योजना बंद होण्याची शक्यता

मुंबई – निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसह इतर मोफत योजनांमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व शासकीय…