DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पिंपळगाव गोलाईजवळ खासगी बस जळून खाक – सुदैवाने जीवितहानी टळली

पाचोरा, ता. जामनेर – येथून जवळ असलेल्या पिंपळगाव गोलाईजवळ पुण्याहून धारण (म.प्र.) येथे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.…

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

जळगाव – शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक घरकुलासाठी प्रोत्साहीत दराने ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ब्रास वाळू साठा घरकुलांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी…

सराफ गल्लीतील घरफोडी; ७० हजारांची रोकड चोरीला

अमळनेर : शहरातील सराफ गल्लीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना गुरुवारी (२२ मे) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान…

कोरोनाचा धोका वाढतोय; महाराष्ट्रात १३२ रुग्ण, मुंबई-पुण्यात सर्वाधिक संसर्ग

मुंबई : कोविड-१९ विषाणूचा पुन्हा एकदा धोका निर्माण झाला असून महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या आशियाई देशांमध्ये प्रकरणं वाढल्यानंतर भारतातही परिस्थिती चिंतेची बनत आहे. बुधवारी राज्यात २६ नवीन करोना…

जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिचीच्या संशोधन…

जळगाव - जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ व उपाध्यक्ष डाॅ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या (तिरुचिरापल्ली) संशोधन सल्लागार समितीवर नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्या…

आंब्यांच्या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

जळगाव - जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योग च्या भव्य दालनात आंबा प्रदर्शन ‘मॅंगो फिस्टा’ चे २१ रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी…

राज्यात आजपासून पावसाचे आगमन; १९ ते २५ मे दरम्यान सतर्कतेचा इशारा

मुंबई | प्रतिनिधीअरबी समुद्रातील संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात सोमवारपासून (१९ मे) पावसाची सरी सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण व घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक असणार आहे. या…

जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

रत्नागिरी | प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावरून एक कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता घडली.…

जळगाव मनपाच्या निष्क्रियतेचा फटका; अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

जळगाव | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात आज दिनांक १८ रोजी झालेल्या पाणीपुरवठ्यात अतिशय अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने परिसरात नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे पुन्हा एकदा…

दशक्रिया विधीनंतर भीषण अपघातात माय-बाप आणि चिमुकल्याचा मृत्यू; लातूर हादरलं

लातूर – लातूर-जहीराबाद महामार्गावरील हलगरा पाटीलजवळील शनी मंदिरासमोर आज सायंकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. दशक्रिया विधीवरून परतणाऱ्या कांबळे कुटुंबाच्या दुचाकीला भरधाव क्रूझरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई, वडील आणि त्यांचा मुलगा…