DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा

जळगाव : जळगावमध्ये पाणीपुरी खाणं नागरिकांना चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलं आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव याठिकाणी पाणी पुरी खाल्ल्याने नागरिक आजारी पडल्याची घटना घडली आहे. कमळगावच्या आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80…

स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणची स्वतःपासून सुरुवात

पुणे : वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे. महावितरणची 18 कार्यालये आणि कर्मचारी निवासांमधील 323 सदनिका अशा 341 वीज ग्राहकांसाठी…

जळगाव हादरलं! हॉटेलात जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे (वय-३३) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून…

MPSC क्लर्क परिक्षेत 3 गुण कमी मिळाल्याने शिरसोलीच्या तरूणाची आत्महत्या

शिरसोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल ‘मंत्रालय लिपीक’ या पदासाठी मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील तरूणाला या परिक्षेत 3 गुण कमी मिळाल्याने त्याने गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल…

पाचव्या टप्प्यातील हायव्होल्टेज लढतींचा प्रचार संपला

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्याकडे आलाय.महाराष्ट्रात शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे.प्रचार शिगेला पोहचला आहे.महाराष्ट्रातल्या ४८जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं.त्यातला हा पाचवा टप्पा आहे.या पाचव्या…

उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातूनचे नेतृत्व करणाऱ्या पूनम महाजन यांना भाजपने पुन्हा संधी दिली नाही . राजकारणात नवख्या असलेल्या ज्येष्ठ विधितज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. येथून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या महाविकास…

यवतमाळमधील भाजपच्या प्रचारसभेत नितीन गडकरी यांना भोवळ

यवतमाळ – सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सभा आणि रॅली यांचे प्रमाण वाढले आहे. प्रचारसभांचा जोर वाढला असल्यामुळे नेते मंडळीची देखील धावपळ होत आहे. त्यामध्येच उन्हाचा पारा राज्यामध्ये 40 अंश पार झाल्यामुळे सुर्य देखील आग ओकत आहे. याचा…

भाजपची दहावी यादीही जाहीर; अनेक दिग्गजांचा पत्ता कट

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये भाजपने चंडीगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील एकूण 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील काही जागांवरील उमेदवारांची…

मतदान कार्ड नसेल तरीही मतदान करता येणार

मुंबई - राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार कार्डाशिवाय इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत.…

उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी 26 प्रकल्पांशी सामंजस्य करार

जळगाव : उद्योग-व्यवसायाला चालना मिळावी यासाठी 26 प्रकल्पांशी सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून तब्बल बाराशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील…