DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’ अंतर्गत तरुणांना रोजगार संधी!

  जळगाव -  जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' अंतर्गत १७३ हून अधिक रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. युवक-युवतींना शासकीय व खाजगी आस्थापना / उद्योजकांकडे…

चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ

जळगाव | प्रतिनिधी नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली. दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान मराठी गीतांचा अविष्कार रसिक श्रोत्यांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक…

मराठी बोलला नाहीत तर कानफटात बसणार : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे. मराठी माणसाला विळखा पडत असून, मुंबईत आम्हाला सांगता की, मराठी बोलणार नाही; मात्र मराठी बोलला नाहीत, तर कानफटात बसणारच, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी…

औरंगजेबाच्या कबरीवरील वाद अनावश्यक – भय्याजी जोशी

नागपूर – औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग निर्माण झाला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढला आहे. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा विषय प्रासंगिक…

सरकारी तिजोरीवर भार; काही मोफत योजना बंद होण्याची शक्यता

मुंबई – निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसह इतर मोफत योजनांमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व शासकीय…

जैन फाउंडेशनच्या सौजन्याने साहित्य परिषदेतर्फे वाड्मय व नाट्य पुरस्कार प्रदान

जळगाव | प्रतिनिधी मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार वितरण सोहळा डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृह येथे संपन्न झाला. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार…

कुंभमेळ्याच्या नामकरणावरून साधू-महंतांमध्ये मतभेद

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणावरून पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कुंभमेळ्याचा उल्लेख 'त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा' असा करण्याची मागणी केली. मात्र,…

सामूहिक शेतीला तंत्राची जोड देऊन जंगल समृद्ध करू – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव | प्रतिनिधी  ‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण बनलात मात्र फक्त जमीन घेऊन विकास होत नाही तर ती कमी पाण्यात, कमी वेळेत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर…

राज्यात १ एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ विशेष मोहीम

मुंबई: राज्यातील सात-बारावर मृत शेतकऱ्यांच्या वारसांची अधिकृत नोंद करण्यासाठी महसूल विभाग १ एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम महसूल विभागाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत राबवली जाणार आहे. बुलडाणा…

शेअर बाजारात उसळी; निफ्टी महिनाभरानंतर २३,००० पार

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क: जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदवली गेली. गुरुवारी (दि. २०) सेन्सेक्सने ५०० पेक्षा अधिक अंकांची उसळी घेत ७५,९५०च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टी १४६ अंकांची वाढ नोंदवत…