DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भीषण अपघातात तरुणाचं शीर धडापासून वेगळं ; जळगावातील धक्कादायक घटना

जळगाव : जळगाव शहरातील खोटे नगराजवळील वाटीकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रशांत भागवत तायडे (वय ३०, रा. गहूखेडा ता.रावेर जि.…

आज लाखोंच्या घाटी बुलेट 1986 मध्ये कितीला कारण? ३७ बिलच बिल व्हायरल

नवी दिल्ली : बाइक निर्माता रॉयल एनफिल्डची लोकप्रिय मोटरसायकल बुलेट भारतात खूप पसंत केली जाते. Royal Enfield ची Bullet 350 बाईक ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी बाइक आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक अनेक दशकांपासून ही…

जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्थेचे ७५ व्या वर्षात पर्दापण

जळगाव : प्रतिनिधी  श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज हितवर्धक संस्था १५/०८/२०२२ ला ७५ व्या वर्षात पर्दापण केले आहे. देशाच्या १५ ऑगस्ट १९४७ साली या दिना औचित्य साधुन तत्कालीन आमच्या समाज पंच मंडळीनी आजचे श्रीमती मनोरमाबाई…

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात घसरण झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घरसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. मात्र अशातच राज्यात पावसाचा…

मोठी बातमी ! राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठी अपडेट ; फडणवीसांनी केली मोठी घोषणा

मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला 3 दिवसांचा संप आजच्या पहिल्याच दिवशी मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.…

ब्रेकअपमुळं दुखावलेल्या बॉयफ्रेंडने तरुणीवर केले सपासप ६ वार ; धक्कादायक व्हिडीओ समोर

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा अशी बातमी समोर आली आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोमवारी दिल्लीतील आदर्श नगर परिसरात एका वेड्या प्रियकराने आपल्या प्रेयसीवर चाकूने 6 वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली…

महाराष्ट्र अंधारात गेला तरीही ‘या’ १४ गावात राहणार उजेडच उजेड ; त्यामागचं हे आहे कारण?

मुंबई : राज्यातील महावितरणचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले असून याचा परिणाम अनेक जिल्ह्यात आज पहाटेपासूनच दिसू लागला आहे. राज्यातील अनेक भागातील बत्तीगुल झाली आहे. येणाऱ्या ७२ तासात विजेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता…

महावितरणचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर !

मुंबई : महावितरणचे कर्मचारी (Mahavidran) खासगीकरणाविरोधात आक्रमक झाले आहेत. खासगीकरणाला विरोधासह इतर मागण्यांसाठी आज (Today)  रात्री 12 वाजेपासून 72 तासांच्या संपाची हाक कर्मचाऱ्यांनी (employees) दिली आहे. यामुळे उद्यापासून राज्यभरातील वीज…