DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आर्यन खानला मोठा दिलासा; अखेर उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

मुंबई । वृत्तसंस्था  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर उर्वरित सुनावणी काल पार पडली. आर्यनतर्फे…

पुढील आठवड्यात पुन्हा गॅस दरवाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढत असल्यामुळे पुढील आठवड्यात भारतात स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या गॅसची खरेदी आणि विक्रीच्या किमतीत शंभर रुपयाची तफावत आहे. जर सरकारने…

ठेकेदाराला धमकावून मागितली १५ लाखांची खंडणी

भुसावळ : प्रतिनिधी  नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्समधील रहिवाशी ठेकेदाराला तीन जणांनी धमकावत चाकूचा धाक दाखवून १५ लाखाची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश अशोक नरोटे…

धनंजय मुंडेंवर आणखी एक संकट

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. यांसदर्भात स्व:ता मुंडे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झाले असून…

कृष्ण जी का ह्रदय आज भी जगन्नाथपुरी मंदिर की मूर्ति में धड़कता है! ऐसे क्यो? डॉ हर्ष प्रभा

एक बार शिव जी भिखारी का रूप बनाकर रुक्मणी और श्री कृष्ण जी की परीक्षा लेने आ गए थे धरती पर,लेकिन कृष्ण जी तो कृष्ण जी हैं,उन्होंने शिवजी को पहचान लिया था,कि वह परीक्षा लेने के लिए ही आए हैं, इसीलिए उन्होंने रुकमणी से कहा कि इनकी खातिरदारी

जळगाव शहरात एक दिवस उशिरा पाणीपुरवठा

जळगाव ।  प्रतिनिधी  शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुरच्या ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे वाघुर पंपिंगला होणारा वीज पुरवठा २५ ऑक्टोबर रोजी बंद राहणार असल्यामुळे जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे…

खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ, गृहिणींचं बजेट कोलमडलं

नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. खाद्य तेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सणासुदीच्या तोंडावर गृहिनींच्या किचन बजेट कोलमडणार आहे.खाद्यतेलांचे भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र…

भक्ती-शक्ती शिल्प हे समतेचे प्रतीक:-आमदार रोहित पवारनगरसेवक शाम पाटील यांच्या विकासात्मक कार्याने…

अमळनेर(प्रतिनिधी)जगद्गुरू तुकोबाराय व छ. शिवराय यांचे भक्ती-शक्ती स्मारक हे प्रेरणेचे प्रतीक म्हणून उभारले गेले असून,सर्व संतांनी समतेचा विचार दिला,भेदभाव न करता माणुसकी ने वागण्याची, एकीने राहण्याची शिकवण दिलेली आहे. जाती धर्माच्या नावावर

रविंद्र वाणी यांचे निधन

जळगाव | प्रतिनिधी  शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय-६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार…

IBPS PO च्या 4135 पदांसाठी मेगा भरती, पदवीधर सुद्धा करू शकतात अर्ज

सरकारी बँकांमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनमधून प्रोबेशनरी ऑफिसर (IBPS PO रिक्रूटमेंट) पदासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 4,135 पदांसाठी…