जळगाव जिल्ह्याच्या आदिवासी विकासाला चालना
जळगाव : जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमातींचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या ३४ गावांना केंद्र सरकारच्या ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात’ तातडीने समाविष्ट करावे, अशी ठाम मागणी खासदार स्मिता वाघ यांनी संसदेत मांडली.…