पाच वर्षांत जळगाव ‘विकसित शहरांच्या’ रांगेत
जळगाव | प्रतिनिधी
राज्य सरकारने येत्या पाच वर्षांत जळगाव शहराला विकसित शहरांच्या श्रेणीत नेण्याचा ठाम निर्धार केला असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…