Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच
तलाठ्यासह २ पंटर जाळ्यात
मुक्ताईनगर ;- सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागून स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा तलाठ्यासह दोन खाजगी पंटरांना जळगाव एसीबीकडून अटक करण्यात आली. बुधवार, 8 रोजी दुपारी झालेल्या …
राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला मिळाली पॉवरफुल खाती? वाचा संपूर्ण यादी
नागपूर - महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री…
महायुतीतील 39 आमदारांचा शपथविधी; भाजपा 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी घेतली शपथ
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अखेर महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला. यात महायुतीतील 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाकडून 19 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. तर शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि राष्ट्रवादी…
“17 पिढ्या जरी आल्या, तरी तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही” ; मनोज जरांगे
जालना : राज्यातील विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार. निवडणूक जाहीर होताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला मोठा इशारा दिलाय. "सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही", असा थेट…
अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन
मुंबई : मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील अष्टपैलू अभिनेता अतुल परचुरे यांचं निधन झालंय. अलीकडे त्यांनी आपल्या आरोग्य विषयी एक खुलासा केला होता, त्यामुळे त्यांचे चाहते काळजी करत होते. आपण एका वेदनादायी आजाराशी सामना केल्याचे त्यांनी…
अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी नाकारल्याचा फटका महायुतीला बसला होता. त्यामुळेच आता होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार…
मोठी बातमी! ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना
मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू
जालना : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं…
स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणची स्वतःपासून सुरुवात
पुणे : वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे. महावितरणची 18 कार्यालये आणि कर्मचारी निवासांमधील 323 सदनिका अशा 341 वीज ग्राहकांसाठी…
पाचव्या टप्प्यातील हायव्होल्टेज लढतींचा प्रचार संपला
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्याकडे आलाय.महाराष्ट्रात शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे.प्रचार शिगेला पोहचला आहे.महाराष्ट्रातल्या ४८जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं.त्यातला हा पाचवा टप्पा आहे.या पाचव्या…