महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीनंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई दिली जाईल, असे आश्वासन आज (मंगळवार) लोकसभेत दिले.…