DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

उन्हाळी सुट्ट्यांत प्रवास सोपा; मध्य रेल्वे चालवणार १७६ स्पेशल ट्रेन

मुंबई: उन्हाळ्यातील मोठी मागणी लक्षात घेता प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने १७६ विशेष फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (सीएसएमटी) लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) विशेष फेऱ्या चालवण्यात येणार…

चोपड्यात गॅसचा तुटवडा की काळाबाजार? नागरिकांकडून गंभीर आरोप

चोपडा : इराण-इस्रायल युद्धामुळे देशभरात इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत चोपडा शहरातील काही गॅस एजन्सींमार्फत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गॅस…

“१.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले; सरकारवर रोहिणी खडसेंचा घणाघात”

मुंबई - सरकारने राज्यातील तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवल्याबद्दल राष्ट्रवादीच्या (शप) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे. सरकारने राज्यातील तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र…

जम्मूमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न

जम्मू : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला बुधवारी (११ मार्च) जम्मूमधील एका लग्न समारंभात झालेल्या गोळीबारातून थोडक्यात बचावले. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. त्यावेळी जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री…

भारताकडून बांगलादेशला डिझेलचा दिलासा

नवी दिल्ली / ढाका :पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेवर ताण निर्माण झाला असताना भारताने बांगलादेशला मोठा दिलासा दिला आहे. द्विपक्षीय करारांतर्गत भारताने ‘भारत–बांगलादेश मैत्री पाइपलाइन’ (IBFP) द्वारे ५,०००…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी भाजप कार्यालयात साजरी

सावदा : शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रणी आणि स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी मंगळवार, १० मार्च रोजी भाजप कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे सकाळी १० वाजता साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा महानगर…

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

जळगाव : गांधी रिसर्च फाउंडेशन आणि एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’ ही राष्ट्रीय बैठक जैन हिल्स येथे 8 मार्चपासून सुरु आहे. या बैठकीच्या तिसऱ्या दिवशी देश-विदेशातून आलेल्या शांतीदुतांनी हवामान बदल आणि…

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला जगभरातून १९ देशातील मराठी भाषिक नागरिक सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालरंगभूमी…

‘पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

जळगाव - गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीस बिल्डर्स फोरम या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन कस्तूरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आले. गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह…

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; पुढील दोन दिवस तापमान आणखी वाढणार

मुंबई : मुंबईमध्ये दोन दिवसांच्या कमालीच्या उष्ण झळांनंतर शुक्रवारी मुंबईकरांना तापमानात थोडा दिलासा मिळाला. मात्र हा दिलासा केवळ दोन दिवसांपुरताच असणार आहे. ८ आणि ९ मार्च रोजी महामुंबई परिसरामध्ये पुन्हा उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता…