मध्यपूर्वेत युद्धाची धग; भारत अलर्ट मोडमध्ये, LPG पुरवठ्यावर घेतला मोठा निर्णय
पश्चिम आशियातून होणाऱ्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे भारताने एलपीजी (LPG) उत्पादन वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने देशातील सर्व तेल रिफायनरी कंपन्यांना पेट्रोलियम गॅसचे (LPG) उत्पादन शक्य तितके वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.…