“शब्द पाळणारच, पण योग्य वेळी” – फडणवीसांची कर्जमाफीवर प्रतिक्रिया
पुणे | दिव्यसारथी न्यूज नेटवर्क :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, "कर्जमाफीचा निर्णय योग्य…