DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

जळगाव : ‘मुलांचा स्क्रिन टाईम, आर्टिफिशीयल तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात चांगली पिढी, समाज घडवितांना पाहिजे तितके प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती बालनिकेतन आणि आता अनुभूती विद्यानिकेतन जी…

डिजिटल मीडियासाठी आनंदाची बातमी; शासकीय जाहिरातींसाठी मार्ग मोकळा

मुंबई : महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडियाशी संबंधित संपादक व पत्रकारांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून, डिजिटल चॅनल्स आणि वेब पोर्टल्सना अधिकृत राजमान्यता देण्यासह शासकीय जाहिराती देण्यासह परिपत्रक ३ जून रोजी जाहीर करण्यात आले आहे. या…

समृद्धी महामार्ग’ वाढवण बंदराशी जोडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक  : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन…

११ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे उद्या आयोजन

जळगाव:  जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे ११ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन दिनांक ७ जून शनिवार रोजी सकाळी १०.०० वाजता कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ जळगाव येथे करण्यात आलेले आहे. यातून पुणे येथे…

गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

जळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान, तसेच जळगाव बस स्टॅण्ड व…

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात चार जणांना अटक

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर काढलेल्या विजयी मिरवणुकीत भीषण चेंगराचेंगरी घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणी आता मोठी कारवाई झाली असून RCB चे मार्केटिंग…

राज्यात ६८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईत ३० रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात शनिवारी कोरोनाचे ६८ नवीन रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक ३० रुग्ण मुंबईतील आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत रुग्णसंख्येत किंचित घट पाहायला मिळत आहे. जिल्हानिहाय रुग्णवाटप: मुंबई – ३० ठाणे (ग्रामीण) – २…

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त; नवीन दर आजपासून लागू

नवी दिल्ली – तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली असून, १९ किलोच्या सिलिंडरची किंमत २४ रुपयांनी घटवण्यात आली आहे. ही नवीन दररचना आजपासून, म्हणजे १ जूनपासून लागू करण्यात आली आहे. दिल्लीत या…

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

जळगाव : "भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते; खरं तर ऑपरेशन सिंदूर हे व्यसनमुक्तीसाठी अवलंबण्याची गरज आहे..." असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन…

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय

मुंबई  : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतजमिनीच्या वाटप पत्राच्या नोंदणी दस्तांवरील नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता वाटप पत्रे…