DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत; पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव - मुक्ताईनगर तालुक्यातील, कुरा- काकोडा, जुना बोरखेडा, राजुर, जोधनखेडा, चिंचखेडा या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, कापूस, मका ,सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून शासनातर्फे…

शिमल्यात दरड कोसळून बसला अपघात; जळगावच्या महिलेचा मृत्यू, १५ जखमी

जळगाव : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील सौ. लक्ष्मी विराणी यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यातील हिंदुस्तान-तिबेट मार्गावरील बिथल (कालीमिट्टी) परिसराजवळ…

हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर; मराठा नेते संभ्रमात, नाराजीची लाट

मुंबई : मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील पात्र मराठ्यांना कुणबी दाखले मिळणे सुलभ व्हावे म्हणून हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा जीआर काढला. मात्र या जीआरवरूनच मराठा आरक्षण चळवळीतील नेते संतप्त झाले असून, समाजात…

“हॉटेल्स बंद, पाणी-जेवणाची सोय नाही; सरकार इंग्रजांपेक्षा क्रूर” – मनोज जरांगे यांची टीका

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू असलेल्या मनोज जरांगे यांना पोलिसांनी दिलेल्या परवानगीची मुदत संपल्याने पुन्हा एक दिवसासाठी ती वाढवण्यात आली आहे. मात्र दिवसभराच्या घडामोडींनंतर पोलिसांनी आणखी काही कडक…

देशातील पहिला सौरऊर्जेवर चालणारा रेल्वे ट्रॅक प्रकल्प वाराणसीत सुरू

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीत, भारतीय रेल्वेने देशातील पहिला सौरऊर्जेवर आधारित ट्रॅक प्रकल्प सुरू करून हरित उर्जेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW) येथे सुरू झालेल्या या…

दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा खून, सासू अटकेत

लोहारा (ता. पाचोरा) – कौटुंबिक वादातून पत्नीचा खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 19 ऑगस्ट) मध्यरात्री घडली. नितीन दौलत शिंदे (वय 35) या व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नी अर्चना उर्फ कविता (वय 32) हिच्यावर गाढ झोपेत असताना धारदार…

पावसामुळे शिक्षण ठप्प! अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज मुंबईसह राज्याच्या विविध भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने उद्यासाठी काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज व येलो अलर्ट…

शेतात विजेच्या तारेचा शॉक लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव (एरंडोल तालुका): एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात विजेच्या झटक्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गट क्रमांक 21 मधील शेतात घडली असून प्राथमिक तपासात विजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.…

वाहनधारकांना मोठा दिलासा : HSRP बसवण्याची डेडलाईन नोव्हेंबर अखेरपर्यंत

मुंबई : राज्यातील वाहनधारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आणखी एकदा वाढवण्यात आली असून, आता ती नोव्हेंबर अखेरपर्यंत निश्चित करण्यात…

मुंबई महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची घंटा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : दहीहंडी उत्सव यंदा राजकीय रंगाने अधिकच गडद झाला आहे. सत्तेच्या हंडीसाठी नेत्यांची धडपड आणि कार्यकर्त्यांची लगबग, यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचं स्वरूप अधिकच स्पर्धात्मक झालं आहे. पावसाच्या सरींसोबतच…